मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

शेतकऱ्याचा प्रश्न

खरपूस • वात्रटिका

« शेतकऱ्याचा प्रश्न »

शेतकर्‍याचा प्रश्न आता
नाजूक अन् गंभीर आहे
प्रत्येकवेळी शासन म्हणते
पाठीशी आम्ही खंबीर आहे

प्रश्न सोडवण्याचं कसब
सरकारच्या हाती आहे
दोघांच्या भांडणात शेवटी
शेतकर्‍याचीच माती आहे

•  रघुनाथ सोनटक्के (पुणे)
    मो. 8805791905


३० ऑक्टोबर २०१८ (दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २)


Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)