«वात्रटिका»
अर्थसंकल्प
चांगला विकासदर गाठण्याचा
काय 'संकल्प' सार्थ नाही ?
कसाही खर्च केला तरी
विरोधकांच्या मते 'अर्थ' नाहीं
शेतकर्याचे वाढवुन उत्पन्न
रोगांच्या निर्मुलनाचा 'संकल्प' आहे
पक्षांनांही कात्रीत पकडण्याचा
'डिजीटल' प्रयत्न अल्प आहे
शेतकरी, गरिब, व्यापारी छोटे
सगळ्यांना दिला 'आधार' आहे
विरोधकांना काय वाटायचे वाटू दे
नियोजन, नितीचा हा सार आहे
काय 'संकल्प' सार्थ नाही ?
कसाही खर्च केला तरी
विरोधकांच्या मते 'अर्थ' नाहीं
शेतकर्याचे वाढवुन उत्पन्न
रोगांच्या निर्मुलनाचा 'संकल्प' आहे
पक्षांनांही कात्रीत पकडण्याचा
'डिजीटल' प्रयत्न अल्प आहे
शेतकरी, गरिब, व्यापारी छोटे
सगळ्यांना दिला 'आधार' आहे
विरोधकांना काय वाटायचे वाटू दे
नियोजन, नितीचा हा सार आहे