शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

स्वाभिमान

खरपूस • वात्रटिका
 
स्वाभिमान
टिकून-टिकून किती दिवस
स्वाभिमान टिकणार आहे
पोराबाळांसकट तो आता
म्हणे पक्षही विकणार आहे

सत्ताप्राप्ती हेच ध्येय
आणि तेच धोरण असते
कार्यकर्त्यांची इच्छा सांगणे
फक्त तेवढंच कारण असते
• रघुनाथ सोनटक्के

(३१ ऑगस्ट २०१९, दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २७)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)