गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

जाहिरनामे

खरपूस • वात्रटिका

  « जाहिरनामे »
आवाक्याबाहेर वादे करून
जनतेला फक्त भूरळ असते
समजदार जनतेचं मत मात्र
थेट आणि सरळ असते

जनतेचा वाली असल्याचा
प्रत्येकाला मोठा आव असतो
मनमोहक जाहिरनाम्यांना
शेवटी रद्दीचाच भाव असतो

• रघुनाथ सोनटक्के

( एप्रिल २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. १५४)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)