गुरुवार, १३ जून, २०१९

पाण्याचे नियोजन


पाण्याचे नियोजन
दुष्काळ, असंतुलनात
माणसाचा खुप मोठा वाटा आहे
कुठे काही दिवसापुरता
पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे

निष्काळजीपणाचा कळस करून
माणूस जीवाशी खेळत आहे
पाऊस पडला कि परत
नियोजन करणे टाळत आहे

• रघुनाथ सोनटक्के

१३ जून २०१९ दै. युवा छत्रपती, वात्रटिका क्रं. २१० 
Marathi Vatratika

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks to comment on my blog. :)